भारत हा फक्त एक देश नसुन एक हजारॊ वर्ष जुनी संस्क्रुती आहे, अनेक चांगल्या, वाईट रुढी आणि परंपरानी व्यापलेली.
परंतु ह्या उद्दात्त, उत्तम संस्क्रुतीला ग्रहण लागल ते जाती-पातीच, समता आणि विषमतेच.
ह्याची खरी उतपत्ती झाली ती वर्ण व्यवस्थेतुन.
भारतीय समाजाचे प्रमुख चार वर्ण
१. ब्राम्हिण (पुजारी,गुरु,शिक्षक)
२. क्षत्रिय (राजा, शाषणकर्ता, योद्धा)
३. वैश (शेतकरी, व्यापारी) आणि
४. शुद्र (मजदुर, सेवक)
शुद्र समाजाला ह्या वर्ण व्यवस्थेमधील प्रथम तिन म्हणजेच ब्राम्हिण, क्षत्रिय आणि वैश समाजाकडुन अमानवीय वागणुक दिली गेली.
अस्प्रुष्य म्हणुन त्याना समाजातुन सतत उपेक्षित ठेवल गेल.परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्या साठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याच आपण अनेक महकथा मधुन वचतो,
उदा. प्रभु रामचंद्रानी खाल्लेली शबरी चि उष्टी बोर असोत किंवा श्री क्रिष्णा ने खाल्लेले सुदामाचे पोहे.
त्यानंतरच्या काळात, संत कबीर, संत ग्यानेश्वर, संत तुकाराम महाराज ई. अनेक संत माहात्म्यानी आपल्या वांड.मयातुन समाज सुधारणेचा वसा जोपासला.
परंतु समाज मनाच्या मानसीकतेवर सखोल परीणाम होण्यासाठी येवठस पुरे नव्हत बहुतेक. कारण ह्या नतंर हि समाज व्यवस्था अशिच चालत गेली,
किंबहुना अजुन बिघडत गेली. शुद्र समजले जाणारे समाजातिल घटक हे सुध्दा मणुस आहे हे उच्चवर्णिय विसरलेत.
पंरतु ह्याच परिस्थितित एक सुभेदार महाराच्या घरी त्याच १४ व आपत्य जन्माला आलं. आणि त्यांनी संपुर्ण समाज व्यवस्थेला आणि ईतिहासाला हादरवुन सोडल.
ते होते भारतरत्न Dr. भिमराव रामजी आंबेडकर,
"बाबा साहेब", "महामानव", "युगपुरुष", "घटनाकार" अश्या अनेक नावांनी हा देश त्याना ओळखतो.
शाहीरानी खुप छान म्हटलय की, "उद्धारीली लाखो कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे."
बाबा साहेबांचा जन्म महु ह्या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला, त्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पिडित आणि शोषीतांच्य उद्धारा साठी वाहुन घेतल.
पण ह्या शोषित समाजाच्या उद्धारा साठी, न्यायासाठी आणि मानुस म्हणुन जगण्याच्या हक्कांसाठी ह्या मानवास महामानव म्हणुन घडत असताना जनावराच जिन जगाव लागल,
हे अपना सर्वांनाच माहीती आहे.
शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो कींवा उच्चशिक्षाणासाठी लंडन ला जातांनाची कसरत, येवठ पांडित्य ग्रहण करुनही नॊकरी च्या ठीकाणी मिळालेली हिन वागणुक असो..
हे सगळे प्रसंग झेलत स्वत: ला सिध्द करण्या साठी आणि त्याहुन हि अधिक समजाच्या संपुर्ण विकासासाठी ऎखाद्या अजींक्य योध्या प्रमाणे लढलेत आणि जिंकलेत.
परंतु ह्या उद्दात्त, उत्तम संस्क्रुतीला ग्रहण लागल ते जाती-पातीच, समता आणि विषमतेच.
ह्याची खरी उतपत्ती झाली ती वर्ण व्यवस्थेतुन.
भारतीय समाजाचे प्रमुख चार वर्ण
१. ब्राम्हिण (पुजारी,गुरु,शिक्षक)
२. क्षत्रिय (राजा, शाषणकर्ता, योद्धा)
३. वैश (शेतकरी, व्यापारी) आणि
४. शुद्र (मजदुर, सेवक)
शुद्र समाजाला ह्या वर्ण व्यवस्थेमधील प्रथम तिन म्हणजेच ब्राम्हिण, क्षत्रिय आणि वैश समाजाकडुन अमानवीय वागणुक दिली गेली.
अस्प्रुष्य म्हणुन त्याना समाजातुन सतत उपेक्षित ठेवल गेल.परंतु ह्या व्यवस्थेला छेद देण्या साठी पुरातन काळातही काही प्रयत्न केल्याच आपण अनेक महकथा मधुन वचतो,
उदा. प्रभु रामचंद्रानी खाल्लेली शबरी चि उष्टी बोर असोत किंवा श्री क्रिष्णा ने खाल्लेले सुदामाचे पोहे.
त्यानंतरच्या काळात, संत कबीर, संत ग्यानेश्वर, संत तुकाराम महाराज ई. अनेक संत माहात्म्यानी आपल्या वांड.मयातुन समाज सुधारणेचा वसा जोपासला.
परंतु समाज मनाच्या मानसीकतेवर सखोल परीणाम होण्यासाठी येवठस पुरे नव्हत बहुतेक. कारण ह्या नतंर हि समाज व्यवस्था अशिच चालत गेली,
किंबहुना अजुन बिघडत गेली. शुद्र समजले जाणारे समाजातिल घटक हे सुध्दा मणुस आहे हे उच्चवर्णिय विसरलेत.
पंरतु ह्याच परिस्थितित एक सुभेदार महाराच्या घरी त्याच १४ व आपत्य जन्माला आलं. आणि त्यांनी संपुर्ण समाज व्यवस्थेला आणि ईतिहासाला हादरवुन सोडल.
ते होते भारतरत्न Dr. भिमराव रामजी आंबेडकर,
"बाबा साहेब", "महामानव", "युगपुरुष", "घटनाकार" अश्या अनेक नावांनी हा देश त्याना ओळखतो.
शाहीरानी खुप छान म्हटलय की, "उद्धारीली लाखो कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे."
बाबा साहेबांचा जन्म महु ह्या गावी १४ एप्रिल १८९१ साली झाला, त्यांनी आपल संपुर्ण आयुष्य पिडित आणि शोषीतांच्य उद्धारा साठी वाहुन घेतल.
पण ह्या शोषित समाजाच्या उद्धारा साठी, न्यायासाठी आणि मानुस म्हणुन जगण्याच्या हक्कांसाठी ह्या मानवास महामानव म्हणुन घडत असताना जनावराच जिन जगाव लागल,
हे अपना सर्वांनाच माहीती आहे.
शाळा शिकण्यासाठी केलेला संघर्ष असो कींवा उच्चशिक्षाणासाठी लंडन ला जातांनाची कसरत, येवठ पांडित्य ग्रहण करुनही नॊकरी च्या ठीकाणी मिळालेली हिन वागणुक असो..
हे सगळे प्रसंग झेलत स्वत: ला सिध्द करण्या साठी आणि त्याहुन हि अधिक समजाच्या संपुर्ण विकासासाठी ऎखाद्या अजींक्य योध्या प्रमाणे लढलेत आणि जिंकलेत.