
"‘सकाळ’च्या दिनांक 21 डिसेंबर, 2010च्या अंकात ‘इंद्रायणीतील बांधकामांना राणेंचा जाता-जाता वरदहस्त’ या मथळय़ाखाली मुखपृष्ठावर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 21 व 22 डिसेंबरला मी कोकणात असल्यामुळे या बातमीसंबंधी खुलासा करू शकलो नाही. त्यामुळे या खुल्या पत्राच्या रूपाने हा खुलासा करतो आहे." अश्या प्रकारे सुरुवात करत एक मोठ्ठ पत्र त्यांनी सकाळ च्या संपादकाना लिहल आहे.
पत्राच्या शेवटी राणे म्हणतात.....