Friday, August 28, 2009

नथ्थुराम व जसवंत


"देशाच्या विभाजना साठी जेवढे जिन्ना तेवढेच गांधीही जवाबदार आहेत." असे ठणकावुन सांगत त्यांच्या छातित ३ गोळ्या घालुन गांधी संपवनारे व स्वतःला पोलिसांच्या त्याब्यात देवुन फासी पत्करणारे ते नथ्थुराम विनायक गोडसे.
यांची आठवण आज या साठी येते आहे कि त्यांनी त्याच वेळी तडका फडकी निर्णय घेवुन हा मुद्दा जणते समोर मांडला, परंतु आजच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना त्याचा साक्षातकार आज तब्बल ६३ वर्षानी झालाय. ह्यांनी तर गांधिनाच नव्हे तर नेहरु व सरदार पटेलांनाही त्या रांगेत आणुन ऊभ केलय.
ह्यांच्यात आणि नथ्थुराम गोडसे मधे फरक येवठाच कि त्यांनि गांधी संपवलेत व यांनी नेहरु ,पटेलांच्या परनोत्प्रांत बोललेत. आणि हो गोडसेंनी मात्र जिन्नाला जवाबदार मानल होत विभाजनासाठी, हे मात्र जिन्नाला क्लिन चिट देत आहेत......
आज पर्यंत दिल्लीत बसलेलं सरकार (जे कि आपल्याच नाकर्तेपणा मुळे निवडुन गेलयं ते) पाकिस्तानसाठी हळहळ व्यक्त करत होत, आज तर भाजप ही त्याच मार्गाने जातांना दिसतयं.
आवरा, पकिस्तान चे लाड बस करा.
बस झालेत जिन्नाचे गुणगान, पाकिस्तानची मॆत्री आणि कसाब चे लाड. आता माजु द्या पाकिस्तान विरुद्द रणसंग्राम.............
हल्ला बोल............................

1 comment:

Ashish said...

अगदी बरोबर आहे.....माजु द्या पाकिस्तान विरुद्द रणसंग्राम..