Friday, October 23, 2009

Online Gaming Industry

आज आपण प्रत्येक cyber cafe मधे बघतो कि बरीच लहान मंडळी computer मधे आपलं डोक घालुन games खेळतांना मग्न झालेले दिसतात. आजचि हि लाहान पिढी या gaming market चं प्रतिनिधित्व करतांना आपण पाहतोय. त्यांचे आवडते games आहेतDisney Toontow, Counter strike, ई. एक report असं सांगते कि आज Asia-Pacific भाग हा जगातला सगळ्यात जास्त Web games वापरनारा भाग आहेत. आणि येत्या काळात मात्र South Korea हा भाग हि जागा बळकवेल. व त्याबरोबरच जागतिक online gaming market हे $9.8 billion चा आकडा २०१० पर्यंत पार करेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण फक्त लाहान मुलंच नाही तर मोठी माणसंही या online games चि दिवानी झालेलि दिसतात. आणि प्रत्येक महिण्यात 2 million पेक्षा जास्त unique visitors या market ला मिळालेली दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे, एकुण 400,000 ते500,000 games दररोज खेळल्या जातात. ज्यांची नावे आहेत Pogo, Yahoo! Games,MSN Games ई. त्यातल्यात्यात सगळ्यात जास्त बायंकांच dedication या खेळात आपल्याला दिसतयं. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की हे online gaming market कितिही प्रसिद्ध असलं तरी सद्या ते मोठ्या प्रमाणावर revenue जमा करु शकत नाही आहे. ते पुर्णपणे छोट्या जाहिरात कंपण्यांवर अवंलंबुन आहेत. आता ते small add-on subscription fees किंवा game sales करुन supplement revenues मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसते आहे. तरीसुद्धा Online Gaming Industry आज हे सिद्ध करत आहे कि हि Industry बरीच attractive असुन बर्याच लोकांना ति आपल्याकडे diverse करती आहे. म्हणुन हा विश्वास आहे कि हि Industry येत्या काळात नक्किच प्रगती पथावर जाईल.

रणसंग्राम विधानसभेचे


चला लोकशहीतील आणखि एक उत्सव पार पडला. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २००९ यातही परत निवडुन आली ति म्हणजे आघाडी. ६००० हुन जास्त शेतकरी आत्महत्तेच पातका सहीत,लोड शेडींग,माहागाई,२६/११ सारखे हल्ले, आणि ई महत्वाची पातक आपल्या डोक्यावर घेवुन हा आघाडी रुपी रावण परत या सोन्याहुन मौलवान माहाराष्ट्राला स्वतःच्याच शेपटीने पेटवत आलाय व पेटवत राहाणारच याची शपथ घेवुन आपली पुठची वाटचाल येत्या दिवसात सुरु करणार. आणि यांच बरोबर बरेचसे बुद्धीवादी म्हणवणारे रिकामटेकडे लोक आता यावर गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या चर्चा करतांना प्रत्येक News Channel वर आढळतील. काल प्रर्यंत याच आघाडीला शिव्या घालणारे आता त्यांना शुभेच्छा देतांना व त्यांच्या पुढे लाळ गाळतांना आपल्याला दिसतील.
लाहाणपणि एक म्हण ऎकली होती ति म्हणजे "दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ" ति खरीखुरी या निवडनुकीत बघायला मिळाली. शिवसेना-मनसे भांडणात मग्न दिसलीत ज्याची आजीबात गरज नव्हती! का ते सांगतो पुढे, पण भाजपाला मात्र माणाव लागेल, लगेच आपल्या अपयशाच घापर ईतरांवर फोडुन मोकळी झाली आहे. आता ह्याना विचारमंथनाची गरज नाही कारण उत्तर सरळ सरळ समोर आहे युतीने मनसेशी उगाच भांडत बसण्यापेक्षा त्यानी आघाडीचा पर्दाफाश करण्यात वेळ खर्ची

शिवसेनेचे call center…..

भारतिय राजकारणाच्या ईतिहासात पहील्यांदा प्रत्येक सामाण्य माणसा पर्यंत त्यांच सरकार कसं पोहचु शकेल यांचि व्यवस्थित हाताळणि शिवसेनेनि केलेलि दिसतेय. त्यांनि सुरु केलयं call center, होय, ईथे तुम्हि तुमच्या भागातल्या समस्या १ call करुन सांगु शकता किंवा त्यांच्या वेबसाइट वर जावुन सुद्दा त्या नोंदवु शकता. जसे कि कचर्याशि निगडीत समस्या, आरोग्याशी निगडीत समस्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतिशि निगडीत प्रश्न, हे व अश्या अनेक समस्यांचि त्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावलि जाते. व ति समस्या ज्या विभागातुन नोंदवली जाते त्या विभागातिल विभागप्रमुख व शाखाप्रमुखाशी संपर्क साधुन त्यांच्या कार्यकर्तांकडुन ति समस्या तातकाळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या समस्येंचा व कार्याचा report कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे व ईतर महत्वांच्या नेत्यांपर्यंत हमखास पोहचतो. ज्यामुळे कामात दिरंगाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.असा हा अत्भुत प्रयत्न सुरु तर झालाय परंतु तो फक्त शिवसेना भवन पुरताच. त्याला विधान भवनात राबवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु हे स्वप्न भंगणार मात्र नाही नक्किच लवकरात लवकर ते पुर्ण होईल.

संविधानातिल सर्वोच्च पद















save earth



थोडीशी माहीति आपल्या भारतिय राजकारणातिल महत्वाच्या पदांची.
भारत स्वातंत्र झाला तेव्हा पासुन आज पर्यंत भारतिय संविधानातिल सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपति व प्रधानमंत्री पद,हि पदे भुषवलेल्या व्यक्तींची नावे व कार्यकाळ आपण खाली बघुयात……………………