Wednesday, December 2, 2009

निखिल वागळे जरा साभांळुन......

झी मराठि वरील आमने-सामने या वाद-विवादाच्या कार्यक्रमातुन अधीकच प्रसिद्धीत आलेले निखिल वागळेंवर नुक्तिच शिवसेने कडुन पुष्प सुमने उधळल्या गेली आहेत. अहो म्हणजे मार खालायं, बाळासांहेबांवर उटसुट उलटसुलट व्यक्तव्य केल्या कारणाने हा प्रकार घडला. प्रत्येकाशी तडकाफडकी सरळ भाषेत बोलणारा माझा एक आवडता पत्रकार म्हणुन मि त्यांना पाहतो. परंतु कधी कधी खरचं फारच अती करताहो वगळे साहेब वटवट तुम्ही. हल्ला झाल्या नंतर पेटुन उठलेल्या निखिल वागळेंनी लगेचच संपुर्ण पत्रकार यंत्रणेला डोक्यावर घेउन आपण किती शक्तीशाली आहोत हे दाखवण्यासाठी आकांत-तांडव सुरु केला. लोकांनां आपण किती भोळे व आपल्यावर कसा शिवसेनेने अन्याय केला हे दाखवण्याचा आटा-पिटा सुरु केला. लोंकान कडुन exit poll मागितलेत, बिध्द्दास्त बोला कार्यक्रमात मते विचारले असता, त्यांची मते एकण्या एवजी स्वःताचिच वटवट अधिक होती. ति होणारच म्हणा कारण ४८ तासांच्या आत सरकारने शिवसेनेवर कारवाई कारा नाहीतर आम्ही शांत बसणार नाहीत आमची ताकद दाखवु म्हणनार्या वागळेंना एका प्रेक्षकांने एक सुंदर प्रश्न विचारुन शांत बसवल तो म्हणजे "४८ तासात कारवाई झाली नाही तर सरकार वर दबाव आणु म्हणता, आज तुमच्यावर हल्ला झाला म्हणुन ताकद आठवली, तेव्हा का सरकारवर दबाव टाकला नाही जेव्हा मुम्बंई वर हमला झाला, सरकारने त्यांना लवकरात लवकर फासी द्यावी म्हणुन का ही ताकद वापरत नाही तुम्ही? " प्रश्न एकुन गप-गार झालेले वागळे लगेचच विषयांतर करु लागलेत.
या सर्व प्रकारामुळे काही आधिक महत्वाच्या गोष्टी समोर आल्यात, या आधी महानगर दैनीकासाठी काम करणार्या वागळेंबरोबर त्यांचे साथिदार कपिल म्हणुन होते. त्यांनी दै. पुण्य नगरी मधे वागळेंच्या जुन्या कट कारस्थानांचा एक उत्तम लेख लिहला आहे जरुर वाचा. त्यातुन अस कळत की शिवसेनेशी त्यांच जुनच वैर आहे. कपिलजींच्या म्हणण्यानुसार त्या वेळेस महानगर दैनिकाचा विरोध म्हणुन तो जाळण्याचा ऊपक्रम शिवसेनेने हाती घेतला होता. याला घाबरुन वागळेंनी त्यावेळचे शिवसेनेचे नेते विठ्ठल चव्हाण व छगन भुजभळ (ते तेव्हा शिवसेनेत होते.) यांची मदत घेतली, ती मदत करत असतांना विठ्ठल चव्हाण येवठं हि म्हणाले कि जाउ द्या शेवटी मराठी माणुस आहे कशाला त्याच नुकसान करायच. परंतु शिवसेनेच्या भाषेत बोलायच झाल तर या ऊपर्यानी त्यांच विठ्ठल चव्हाणांच्या म्रुत्यु नंतंर ते गुंड होते असं ठरवुन विधानसभेत कशाला त्या साठी श्रध्दांजली वाहता हि नैतिकता आमदारांना शिकवण्याचा शाहाणपना यांनी केला होता. म्हणुन म्हणतोय वागळे साहेब जरा जपुनच बोला नाहीतर उगाच जनमाणसात पेटेल तुमच्या विरुध्द रणसंग्राम.................
उद्या तुमच्यावरच होईल हल्ला बोल.................

राऊतांना आलाय ऊत.............

गेल्या काही दिवसापासुन सामना मधे जे लेख बाळा साहेबांचे म्हणुन खपवले जात आहेत ते वाचुन आपल्या सारख्या सामान्य माराठी माणसांनी काय प्रतीक्रिया द्यावी हेच कळत नाही. कधी मराठी माणसांनिच पाठीत खंजीर खुपसला काय! तर कधी सचीन सारख्या महान क्रिकेट पटुवर सडकुन टिका. आणि महत्वाच काय तर तोही एक मराठी माणुस असतांना. बाळासाहेब आता ८०+ वर्षाचे झाले आहेत. मला तर वाटत आता ते या गोष्टीत लक्षही घालत नसतील. तस पहीले पासुन त्यांचा लाडका संजय ज्याला ते संज्या म्हणातात तेच सामनाचा कारभार पाहतात. मात्र आता संजय राऊतांनी जे काही सामनाचा आडोसा घेवुन चालवलय ते खरचं टिकेस पात्र आहे. संजय राऊत साहेब आपणास आमची नम्र विनंती आहे क्रुपया या सगळ्या गोष्टी जरा कमी करा सामन्य़ जणता व शिवसैनिकांना संभ्रमात आणु नका. त्यानंतर निखिल वागळेंवर हल्ला, हे प्रकरण वादाचच, ते बरोबर की चुक यात लक्ष न घातलेलच बरं, निखिल वागळे खरं तर माझे आवडते पत्रकार, परंतु त्यांची काहीच चुक नाही असंही मि म्हणत नाही. कारण एका हाताने टाळी वाजत नाही........
तरीही राऊत साहेब आपल्याला उगाच ऊत येवु देवु नका. पहीलेच मनसे मुळे बराच धक्का बसलाय त्यातुन सावरुन मराठी माणसांसाठी काम करणारी मराठी माणसांची आपली शिवसेना असा लैकीक परत पोहचवण्यासाठी धडपडण्या ऎवजी, मराठी माणसावरच हल्ले, जरा आवर घाला............

Friday, October 23, 2009

Online Gaming Industry

आज आपण प्रत्येक cyber cafe मधे बघतो कि बरीच लहान मंडळी computer मधे आपलं डोक घालुन games खेळतांना मग्न झालेले दिसतात. आजचि हि लाहान पिढी या gaming market चं प्रतिनिधित्व करतांना आपण पाहतोय. त्यांचे आवडते games आहेतDisney Toontow, Counter strike, ई. एक report असं सांगते कि आज Asia-Pacific भाग हा जगातला सगळ्यात जास्त Web games वापरनारा भाग आहेत. आणि येत्या काळात मात्र South Korea हा भाग हि जागा बळकवेल. व त्याबरोबरच जागतिक online gaming market हे $9.8 billion चा आकडा २०१० पर्यंत पार करेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे. कारण फक्त लाहान मुलंच नाही तर मोठी माणसंही या online games चि दिवानी झालेलि दिसतात. आणि प्रत्येक महिण्यात 2 million पेक्षा जास्त unique visitors या market ला मिळालेली दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे, एकुण 400,000 ते500,000 games दररोज खेळल्या जातात. ज्यांची नावे आहेत Pogo, Yahoo! Games,MSN Games ई. त्यातल्यात्यात सगळ्यात जास्त बायंकांच dedication या खेळात आपल्याला दिसतयं. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा की हे online gaming market कितिही प्रसिद्ध असलं तरी सद्या ते मोठ्या प्रमाणावर revenue जमा करु शकत नाही आहे. ते पुर्णपणे छोट्या जाहिरात कंपण्यांवर अवंलंबुन आहेत. आता ते small add-on subscription fees किंवा game sales करुन supplement revenues मिळवण्याचा प्रयत्न करतांना दिसते आहे. तरीसुद्धा Online Gaming Industry आज हे सिद्ध करत आहे कि हि Industry बरीच attractive असुन बर्याच लोकांना ति आपल्याकडे diverse करती आहे. म्हणुन हा विश्वास आहे कि हि Industry येत्या काळात नक्किच प्रगती पथावर जाईल.

रणसंग्राम विधानसभेचे


चला लोकशहीतील आणखि एक उत्सव पार पडला. तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडनुक २००९ यातही परत निवडुन आली ति म्हणजे आघाडी. ६००० हुन जास्त शेतकरी आत्महत्तेच पातका सहीत,लोड शेडींग,माहागाई,२६/११ सारखे हल्ले, आणि ई महत्वाची पातक आपल्या डोक्यावर घेवुन हा आघाडी रुपी रावण परत या सोन्याहुन मौलवान माहाराष्ट्राला स्वतःच्याच शेपटीने पेटवत आलाय व पेटवत राहाणारच याची शपथ घेवुन आपली पुठची वाटचाल येत्या दिवसात सुरु करणार. आणि यांच बरोबर बरेचसे बुद्धीवादी म्हणवणारे रिकामटेकडे लोक आता यावर गल्ली पासुन दिल्ली पर्यंतच्या चर्चा करतांना प्रत्येक News Channel वर आढळतील. काल प्रर्यंत याच आघाडीला शिव्या घालणारे आता त्यांना शुभेच्छा देतांना व त्यांच्या पुढे लाळ गाळतांना आपल्याला दिसतील.
लाहाणपणि एक म्हण ऎकली होती ति म्हणजे "दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ" ति खरीखुरी या निवडनुकीत बघायला मिळाली. शिवसेना-मनसे भांडणात मग्न दिसलीत ज्याची आजीबात गरज नव्हती! का ते सांगतो पुढे, पण भाजपाला मात्र माणाव लागेल, लगेच आपल्या अपयशाच घापर ईतरांवर फोडुन मोकळी झाली आहे. आता ह्याना विचारमंथनाची गरज नाही कारण उत्तर सरळ सरळ समोर आहे युतीने मनसेशी उगाच भांडत बसण्यापेक्षा त्यानी आघाडीचा पर्दाफाश करण्यात वेळ खर्ची

शिवसेनेचे call center…..

भारतिय राजकारणाच्या ईतिहासात पहील्यांदा प्रत्येक सामाण्य माणसा पर्यंत त्यांच सरकार कसं पोहचु शकेल यांचि व्यवस्थित हाताळणि शिवसेनेनि केलेलि दिसतेय. त्यांनि सुरु केलयं call center, होय, ईथे तुम्हि तुमच्या भागातल्या समस्या १ call करुन सांगु शकता किंवा त्यांच्या वेबसाइट वर जावुन सुद्दा त्या नोंदवु शकता. जसे कि कचर्याशि निगडीत समस्या, आरोग्याशी निगडीत समस्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, शेतिशि निगडीत प्रश्न, हे व अश्या अनेक समस्यांचि त्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावलि जाते. व ति समस्या ज्या विभागातुन नोंदवली जाते त्या विभागातिल विभागप्रमुख व शाखाप्रमुखाशी संपर्क साधुन त्यांच्या कार्यकर्तांकडुन ति समस्या तातकाळ सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या समस्येंचा व कार्याचा report कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे व ईतर महत्वांच्या नेत्यांपर्यंत हमखास पोहचतो. ज्यामुळे कामात दिरंगाई होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.असा हा अत्भुत प्रयत्न सुरु तर झालाय परंतु तो फक्त शिवसेना भवन पुरताच. त्याला विधान भवनात राबवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले. परंतु हे स्वप्न भंगणार मात्र नाही नक्किच लवकरात लवकर ते पुर्ण होईल.