Tuesday, July 28, 2009

जिहाद जिंदाबाद


SMILING KILLER: Hanif Syed, an auto driver and one of the three persons convicted by the special Pota court, is taken to Arthur Road Jail in Mumbai on Monday

A special Prevention of Terrorism Act (Pota) court on Monday found three persons, including a woman, guilty of carrying out the twin blasts at the Gateway of India and Zaveri Bazar in 2003, which had left 52 people dead. Hanif Syed, now 52, his wife Fehmida Syed, 49, and Ashrat Ansari, 38, now face the prospect of being sentenced to death for their heinous act
WHAT HAPPENED THAT DAY? Two powerful blasts took place almost simultaneously in two taxis on the afternoon of August 25, 2003। The first explosion took place at 1।05 pm at the crowded Zaveri Bazaar in Kalbadevi। Another blast took place just minutes later at the iconic Gateway of India। 52 people (36 at Zaveri Bazar and 16 at the Gateway) died and more than 100 were injured (Times Of India)
आता याला काय म्हणायचे??? ज्याने आतंकवादी करवाया मुंबई शहरात घडवून आणल्या आनेकांचे जीव घेतले तो न्यायालयात जातांना विजयाची खून दाखवत हसत हसत जातोय त्याला त्याच्या केलेल्या कामावर पश्च्याताप आजिबात दिसत नाही, उलट आनंद वाटतोय त्यानी जे केले त्याचा.......
आपल्या कमकुवत सरकारी धोरना मुलेच हे हरामी हनीफ जन्माला येतात। का अमेरिकेत ९/११ च्या हल्ल्या नंतर हमला झाला नाही????????? विचार करा .......
या कुत्र्या ला तर फाशी होणारच पण जो दूसरा कुत्रा कसाब नावाचा पिंजर्यात बंद आहे त्याला पहिला मारा....
नाहीतर ही पिसालालेली पाकिस्तानी कुत्री आपल्याला चावाल्या शिवाय राहणार नाही.........
त्यानी जिहाद जिंदाबाद बोलायच्या आधी गरजेचा आहे आपला भगवा
हल्ला बोल...............................

Monday, June 1, 2009

हल्ला बोल...........


हिंदू द्रोही म्हणजे फ़क्त पाकिस्तानी मुसलमान नव्हे , तर ते हिंदू जे कसाब आणि अफजल गुरु सारख्या आतंक्वाद्याना शय देतात ते सुद्धा द्रोही आहेत।
आता खरच अस वाटते की करकरे , कामठे, इ। ची बलिदान फुकट गेलेत।
मरा मरा अशीच तुम्ही मरा, आम्ही आहोत न तुमच्या नावानी रस्ते , चौक, बांधायला आणि तुम्हाला हुतात्मा घोषित करायला, नाही हो करकरे साहेब कसाब नाही मारणार तो जवाई आहे आमचा, आमच्या सरकारचा.

Friday, March 27, 2009

हिंदु नविन वर्षाच्या हर्दिक शुभेच्छा....

गुडी पड्व्याला विजयाची गुडी उभारा दारी सुख शांति नांदे घरी

जय हिंद.. जय माहराष्ट्र...........

लोकशाही आमच्या बापाची

आपल्याला प्रत्येक गावांमधे, शहारांमधे ठिकठिकांणी काही सुचना बघायला मिळतात. उदा. "इथे थुंकु नये", "इथे कचरा टाकु नये", "गाडी लाऊ नये", या सुचनांबरोबर कही मजेदार गोष्टी बघायला मिळतात त्या म्हणजे जिथे या सुचना लावण्यात आल्या आहेत तिथेच नेमका कचरा टकलेला आसतो, थुंलेल असतं, आणि नो पर्किंग मधे गाडी लावण्यात जी मजा असते ना ति काही ऒरच, काही दिवसांआधी जिवाची मुंम्बई करायाला गेलो होतो, तिथे छत्रपती शिवाजी टर्मिनल ला उतरलो। सगळीकडे बरीच स्वच्छता दिसत होती, मुंम्बा नगरी म्हणजे स्वप्ननगरी, गर्दीचा माहासागर तरीही बरीच स्वच्छता बघायला मिळणे म्हणजे खरचं आश्चर्य, पण ते जास्त वेळ टिकल नाही. कारण पुढे तिथल्या सब-वे मधुन जात असतांना मला एक सुचना दिसली ति होती "ईथे थुंकु नये थुंकल्यास कारवाई होइल" परंतु काही थुंकी बहाद्दुरांनी आधिच त्या फलका वरच थुंकुन कारवाई करुन ठेवली होती. काय करणार आमच्या लोकशांहीनी दिलेला अधिकार तो, अशी काहिंची समजुत, नंतर आपणच बोंबलत फिरायच आमच्या देशात किती घाण  आहे, अहो पण ति घानं केली कोणी, तुंम्ही आम्हीच ना, जर कोणि तुमच्या समोर घाण  करत असेल, कचरा टाकतं असेल तर त्याला फक्त सांगुन बघा कि इथे घाण करु नको बाबा, बघा तुम्हाला काय एकायला मिळत ते...... "ही काय तुझ्या बापाची जागा आहे काय?" किंवा "तुला काय करायंचयं?" अस काही तरी ऎकावं लागेल. काय करणार शेवटी लोकशही ना.
नो पर्किंग मधे गाडी लावणे, झेब्रा क्रोसींग च्या पुढे गाडी उभी करणे, या पेक्षा ही धाडसी काम म्हणजे सीग्नल तोडणे, अहो लोकशाही आमच्या बापाची ना कोण अम्हाला काय म्हणनांर आहे. जर पकडलीच गाडी तर देउ ५०, १०० मामांचाही खिसा गरम. आसाच हा भ्रष्टाचार वाढत असतो, याची पाळे-मुळे आपणच वाढवतो आणि नंतर आपल्या देशात केवढा भ्रष्टाचार, लवकरात लवकर याच निर्मुलन व्हायलाच हवं, अश्या काही तरी गप्पा मारत असतो.

Tuesday, March 17, 2009

"मजबुरो ने मजबुअरो को खुदा बना लिया"

आज सगळीकडे आतंकवादी कारावाया फारच माना वर करायला लागल्या आहेत . नुकताच झालेला मुम्बंईवरील हल्ला विसरता येन्या सारखा नाही, रोज १ नविन संघटना जन्माला येते आणि आपल्याला त्यांच्या जिहाद नावाच्या विक्रुत मनोव्रुत्तीला दररोज सामोरे जावं लागत. हे आपले शेजारी कुत्रॆ ईथे येवुन उन्नमात माजवतात, ह्यांचा हा गोंधळ आटपुन झाल्या नंतर आपल्या आदरनीय राजकारन्यांना कळतं की सुरक्शा व्यवस्था कमी पडतं आहे ति वाढवायला हवी, मगं आपल्याला सगली कडे बंदुकधारी सॆनिक बघायला मिळतात जे आपलीच कसुन चॊकशी करतात, जनु आपनंच बोंम्ब घेउन फिरतोय असे. असो त्यांचा तरी काय दोश ते त्यांच काम कारतायेत. परंतु हि सुरक्शा वाढवली तरी हे परत येतात कसे, आता प्रत्येक शहरात, प्रत्येक चॊकात तर पोलिस येउ शकत नाही. म्हनुन आपल्यालाच प्रत्येक वेळेस सतक्र राहवं लागनार आहे. हो हे आपल्यालाच कराव लागनार आहे कारण आपल्या केंद्रात बसलेल्या नाकर्त्या राजकारन्यानं कडुन काही होइल याची आपेक्शा नाहि. होय आदरनिय या शब्दावरुन नाकर्ते या शब्दावर यावं लागलं कारण ज्याला-त्याला त्याची लायकी दखवुन देने गरजेच असतं, माहित पडलं उद्या हे आफजल गुरु बरोबर, कसाब ला हि माफं करतीलं, करतीलं कायं केलचं म्हनुन समजा, त्या आबु सालेम ला निवडनुकिचं तिकीट देनारे, हे कसले आलेत आदरनिय, एक ५ वर्ष थांबा अफजल गुरु हि तुम्हालां लोकसभेत दीसेल, मुसलमानी मतांसाठी चाललेलं हे घानेरड राजकारनं किती दीवसं सहनं करायच, काय हो, पकिस्तानी आणि आतंकवादी मुसलमानांना माफ करुन तुम्ही कोनत्या मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न करतायं, भारतीय मुसलमानाला हे कधीचं मान्यं नाहि , आणि नकोच आसायला. मुसलमानांना हि विनंति आहे कि त्यांनी भला मोठा मोर्चा लोकसभेवर न्यावा आणि मागणी असावी अफ़जल गुरुला फ़ासी, तरचं हा एकोपा जुळेलं .
परवा पुण्याच्या एम. जी. रोडवारीवरील कोहिनुर होटेल मधे चहा पितांना कानावर काही शब्द आलेत आणि आपोआपच बाजुलच्या टेबल वरील संभाषना कडे माझ लक्श गेलं, ते वाक्य असं होत कि "मजबुरोने मजबुरोको खुदा बना लिया" खरं म्हणजे कोहिनुर होटेल हे मुसलमांन साठी राखीव आहे कि काय आसं वाटत पहिल्या टेबल पासुन ते शेवट प्रर्यंत फक्त तेच, आणि त्याच ठिकाणि मि हे वाक्य ऎकलयं ते हि एका व्रुद्ध सुशिकक्शित मुसलमानाच्या तोंडुन, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ मला संपुर्ण संभाषन ऎकल्यावर कळला. त्यांचा अर्थ असा होता कि, ह्या आतंकवादी संघटनांचे म्होरके हे साले "आदत से मजबुर" आणि त्या ंच्यासाठी काम करनारे "गरीबी ऒर भुक से मजबुर". ही आहेत आमच्या हीदुंस्थातील मुस्लीमांच मतं, हो हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्याची गरीबी आणि भुक तर आपण दुर करु शकत नाही. ति दुर राहावी म्हणुन आपण आधीच त्यानां ५५ कोटी फ़ाळनीच्या वेळेस दिले होते, त्याचा त्यांनी काय वापर केला हे आपणं बघतोच आहोत, कश्मीर काय, कारगिल काय, आता तर थेट मुम्बंई पर्यंत येवुन पोहचलेत हे साले. तो मुश्शर्फ एथे एउन परत परत कारगिल होइल आशि धमकि देतो आणि आम्हि त्यला जामा मशिदित पोलिस संरक्शनात नेतो नमाज पठायला, या नपुंसक राजकारन्यांन मुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळतायेतं, तर आता वेळ आली आहे ह्यानां आपली म्हणजेच सामन्य जणतेचि ताकद दाखवायची,म्हणुन म्हणतो
हल्ला बोल.........................
जय हिंद, जय माहाराष्ट्र....